ऊसासाठी पाणी व्यवस्थापन.
👉🏻ऊसशेतीमद्धे पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम, काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे. 👉🏻 ऊसपिकाला सरी वरंबा, कटवाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत, सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टापद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन- रेनगन तुषार सिंचन पद्धत ई. पद्धतीने पाणी दिले जाते.
👉🏻उसाच्या पिकाला ऊस उगवे पर्यंत म्हणजे पहिला १// महिना १/३ सरी भिजेल एवढ, फुटव्याचा कालावधी १// ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊण सरी भिजेल एवढ आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पानसरी भिजेल एवढे पाणी द्यावे. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागवनी पासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातल अंतर कमी- जास्त कराव. पारंपारिक सरी, कट पद्धत, सरी वरंबा -नागमोडी पद्धतीने पनी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येते. जमिनी नापीक बनतात. 👉🏻पाणी जास्त लागते. म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लांब सरी पद्धतीने पाणी द्यावे. त्याचे अनेक फायदे होतात. रानबांधनीच्या खर्चात बचत, लागवडीखालचे क्षेत्र वाढते, पाणी कमी लागते. हवा- पाणी + अन्नद्रव्यांचे योग्य संतुलन होते. आंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते. असे अनेक फायदे होतात.
👉🏻ऊसशेतीमद्धे पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम, काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे. 👉🏻 ऊसपिकाला सरी वरंबा, कटवाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत, सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टापद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन- रेनगन तुषार सिंचन पद्धत ई. पद्धतीने पाणी दिले जाते.
👉🏻उसाच्या पिकाला ऊस उगवे पर्यंत म्हणजे पहिला १// महिना १/३ सरी भिजेल एवढ, फुटव्याचा कालावधी १// ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊण सरी भिजेल एवढ आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पानसरी भिजेल एवढे पाणी द्यावे. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागवनी पासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातल अंतर कमी- जास्त कराव. पारंपारिक सरी, कट पद्धत, सरी वरंबा -नागमोडी पद्धतीने पनी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येते. जमिनी नापीक बनतात. 👉🏻पाणी जास्त लागते. म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लांब सरी पद्धतीने पाणी द्यावे. त्याचे अनेक फायदे होतात. रानबांधनीच्या खर्चात बचत, लागवडीखालचे क्षेत्र वाढते, पाणी कमी लागते. हवा- पाणी + अन्नद्रव्यांचे योग्य संतुलन होते. आंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते. असे अनेक फायदे होतात.
No comments:
Post a Comment