*कृषी क्षेत्रात नवीन युगाचा आरंभ*
(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने)
रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक शेती हि काळाची गरज बनली आहे.
१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या *मल्टिप्लायर* ने नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे. कदाचित हे कृषी क्षेत्रातील गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठे संशोधन आहे.
याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - *नॅचरल इको सिस्टीम* ची पुनर्स्थापना !
जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडत राहतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेली नैसर्गिक इकोसिस्टम -जैविक प्रणाली !
*मल्टीप्लायर* आपल्या जमिनीत त्या जैविक प्रणालीची पुनर्स्थापना करतो.
यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत
- (बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) काही महिने/वर्षात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जाते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळखत मोफत उपलब्ध होते.
- उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्ती प्रति १ ग्रॅम माती).
- हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.
- भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकतवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.
- जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.
इतर फायदे-
पहिल्या वर्षी उत्पादनात ५०℅ वाढ !(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)
३ ते ५ वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)
रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80�बचत !
हि नैसर्गिक इकोसिस्टीम- जैविक प्रणाली आपल्या जमिनीत ५ ते ७ वर्षांत स्थिर झाल्यानंतर आपणांस ह्या *मल्टीप्लायरची* देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.
प्रचारक - अल्पावधीतच २३ राज्यांमध्ये पोहचून *मल्टिप्लायर* वेगाने लोकप्रिय होत आहे. हे नविन संशोधन आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे. याचा प्रचार करून आपण शेतकऱ्यांना मदत करु शकता.
मागील काही वर्षांमध्ये रासायनिक पदार्थांमुळे लाखो एकर जमीन नापिक झाली आहे; प्रचंड प्रदुषण व अपरिमित हानी झाली आहे. भारताची इंच न् इंच *भूमी अॉरगनिक* बनवून *निसर्ग संवर्धन* करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये आपण हातभार लावू शकता- हा मेसेज इतरांना पाठवून !!
(रासायनिक/सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे, अत्यंत सहज सोप्या पद्धतीने)
रासायनिक खते व विषारी किटक नाशकांच्या घातक परिणामांमुळे नैसर्गिक शेती हि काळाची गरज बनली आहे.
१३ वर्षांच्या अथक संशोधनानंतर निर्माण झालेल्या *मल्टिप्लायर* ने नैसर्गिक शेतीतील पुढील टप्पा गाठलेला आहे. कदाचित हे कृषी क्षेत्रातील गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठे संशोधन आहे.
याचा सर्वात महत्त्वपूर्ण फायदा - *नॅचरल इको सिस्टीम* ची पुनर्स्थापना !
जंगलात कोणी खते टाकायला जाते का? कोणी किटकनाशके फवारायला जाते का? तरीपण दरवर्षी असंख्य बिया खाली पडत राहतात व छोट्या वनस्पती, वेली व महाकाय वृक्ष सतत निर्माण होत राहतात. हे चक्र लाखो वर्षे चालू असून पुढील लाखो वर्षे असेच अव्याहत चालू राहणार आहे. कोणतीही खते/किटकनाशके न वापरता हे चक्र निरंतर चालू राहण्यामागचे कारण आहे - त्या जमिनीत कार्यरत असलेली नैसर्गिक इकोसिस्टम -जैविक प्रणाली !
*मल्टीप्लायर* आपल्या जमिनीत त्या जैविक प्रणालीची पुनर्स्थापना करतो.
यामुळे होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत
- (बाहेरून गांडुळे आणून न टाकता देखील) काही महिने/वर्षात आपले शेत हजारों गांडुळांनी भरुन जाते व दरवर्षी एकरी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळखत मोफत उपलब्ध होते.
- उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते (१०कोटी पेक्षा जास्ती प्रति १ ग्रॅम माती).
- हानिकारक विषाणू पूर्णपणे कमी होतात.
- भरपूर अन्न उपलब्धतेमुळे पीक एवढे सदृढ व ताकतवर होते की ते जंगलातील झाडाप्रमाणे कोणत्याही रोगाचा प्रतिकार करु शकते.
- जमिनीचा सामू (ph) बॅलन्स होतो.
इतर फायदे-
पहिल्या वर्षी उत्पादनात ५०℅ वाढ !(म्हणजे 50 टनाचे 75 टन किंवा 200 क्विंटल चे 300 क्विंटल)
३ ते ५ वर्षात उत्पादनात तीन पट वाढ !(म्हणजे 50 टनाचे 150 टन किंवा 200 क्विंटल चे 600 क्विंटल)
रासायनिक खते व किटकनाशकांची गरज न उरल्याने उत्पादन खर्चात 80�बचत !
हि नैसर्गिक इकोसिस्टीम- जैविक प्रणाली आपल्या जमिनीत ५ ते ७ वर्षांत स्थिर झाल्यानंतर आपणांस ह्या *मल्टीप्लायरची* देखील आवश्यकता राहत नाही. नंतर केवळ देशी गायीचे शेण हे तिप्पट झालेले उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे.
प्रचारक - अल्पावधीतच २३ राज्यांमध्ये पोहचून *मल्टिप्लायर* वेगाने लोकप्रिय होत आहे. हे नविन संशोधन आपल्या भागात पोहचविणे गरजेचे आहे. याचा प्रचार करून आपण शेतकऱ्यांना मदत करु शकता.
मागील काही वर्षांमध्ये रासायनिक पदार्थांमुळे लाखो एकर जमीन नापिक झाली आहे; प्रचंड प्रदुषण व अपरिमित हानी झाली आहे. भारताची इंच न् इंच *भूमी अॉरगनिक* बनवून *निसर्ग संवर्धन* करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये आपण हातभार लावू शकता- हा मेसेज इतरांना पाठवून !!
No comments:
Post a Comment