*हिरवळीच्या खताचे फायदे* -
१)पांढऱ्या मुळाची वाढ होऊन सायटोकायणींन ची निर्मिती होते.
२)जमिनीची जैविक/भौतिक व रासायनिक गुंणधर्म सुधारतात.
३)जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.
४)रासायनिक खतामध्ये २० ते ३०% बचत होते.
५)जमीन भुसभुशीत होते.
६)PHव क्षारता कमी होण्यास मदत होते.
७)जमिनीतील क्षार हिरवळीच्या खतांद्वारे ओढुंन घेतले जातात
८)गवताच्या मल्चिंग मुळे गांडूळाची संख्या वाढते
No comments:
Post a Comment