Wednesday, 2 May 2018

जीवामृत कशासाठी???.

आणजीवामृत कशासाठी???
बऱ्याच शेतकरी वर्गांना प्रश्न पडला असेल जीवामृत म्हणजे नक्की काय ?आणि ते कशासाठी वापरायचे या प्रश्नाचे उत्तर मला सापडले, आणि त्याचा अभ्यास सुरू केला तर त्याचे उत्तर खालीलप्रमाणे आहे .जीवामृत म्हणजे लाखो जीवांचे म्हणजे मराठीत पूर्वीच्या काळी  देवाने अमृत सेवन केले म्हणजे तो  अमर होत आहे असे समजायचे अशा पद्धतीनेच खरच आपण जर आपल्या जमिनीत जीवामृत चा वापर केला तर खरोखरच जमीन अमरवेल अमर होईल असे मला वाटते मी जमीन कशी जास्त काळ उत्पादन वाढेल आणि तिचा पोत वाढेल आणि त्याचबरोबर जमिनीतील जिवाणूंची संख्या कशी वाढेल यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित केलेल्या विषमुक्त अन्ननिर्मिती या कार्यक्रमात सहभागी घेऊन तेथील ज्ञान प्राप्त करून अभ्यास केला सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे आपण एवढे उत्पादन काढले तेवढे काढले पण त्या उत्पादनाच्या मानाने खर्च किती केला हा सांगत नाही उदाहरणादाखल आपण म्हणूया की एका शेतकऱ्याने शंभर टन एकरी उत्पादन काढले पण त्याने एकरी rs.30000 फक्त कर्ज केला खर्च केला आणि दुसऱ्या शेतकऱ्याने शंभर टन उत्पादन काढले पण त्याने 50 हजार रुपये खर्च केला आपण विचार केला तर दोघांनाही तेवढेच उत्पादन काढले आहे पण खर्चाच्या मानाने ज्याने 30 हजार रुपये खर्च केला ्याला चे उत्पादन शक्‍य झाले अशा पद्धतीने कमी खर्चात जास्त उत्पादन काढणे यालाच आधुनिक शेती म्हणतात रासायनिक पदार्थांचा कमीत कमी वापर करून जमीन 30 ते 40 वर्षे याच पद्धतीत कशी जास्त उत्पादन देईल याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे रासायनिक खतांचा वापर करून एकरी दीडशे टन उत्पादन काढले पण तिथून पुढे उत्पन्नात घट होत गेली जमिनीचा पोत बिघडत गेली त्याचा उपयोग काय तर जमीन जमिनीचा पोत कसा सुधारेल याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आता जीवामृत नक्की करते तरी  काम काय करते याकरता प्रयोग करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतातील जी माती आहे ती एक एक किलो अशी घेऊया आणि एका भांड्याला दीडशे ते दोनशे उष्णतामान देऊया आणि एक भांडे तसेच ठेव आता ही माती गार करून त्या मातीत सर्व प्रकारचे खत टाकू आणि बियाणे पेरू आपण पेरलेले बियाणे गरम केलेल्या मातीत उगवणार नाही काबर उगवणार नाही यामागचे कारण आहे गरम केलेल्या मातीतील सर्वांचा जीवाणूंचा नाश झालेला आहे त्यामुळे त्यात कोणतेही पीक होऊ शकले नाही यासाठी जीवामृत जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवण्याचे काम करते आणि जमिनीचा पोतही वाढतो आपल्याला जसं खाण्यासाठी दाताची आणि हाताच्या आवश्यकता आहे तसेच पिकांना जमिनीतील अन्नघटक शोषून घेण्यासाठी जिवाणूंची मदत आवश्यक असते ही मदत जीवामृत 100% जीवामृत कोणत्याही पिकाला हानिकारक नाही.

No comments:

Post a Comment

Liked on YouTube: ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ

ಮಂಡ್ಯ ಹೈದ (ದರ್ಶನ್ ಅಭಿಮಾನಿ) ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ #Dboss, #Kumarswamy, #Mandyaelection. Darshan fan latest v...